सांगली अंनिस सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये कृष्णा व पंचगंगा नदीला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापूर आल्यामुळे नदीकडील गावांचे प्रचंड नुकसान झाले. घरे, शेती पाण्याखाली गेली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देशभरातील सामाजिक संस्था पुढे आल्या. सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांना लागणारे दैनंदिन सामान जसे – धान्य, कपडे, किराणा माल इत्यादींची मोठ्या प्रमाणात मदत केली. परंतु विद्यार्थ्यांच्या […]